PM Modi inspires Dr Viswanath Karad to spread Bhagavad Gita message; 1.25 lakh copies of the life guiding scripture to be distributed to students across India, first copies to be distributed at World Peace Dome Pune

Pune (P&V News Service): Starting April 3, Educationist and UNESCO chair Prof Dr Viswanath D Karad and the man behind the world’s largest World Peace Dome will begin the distribution of 1.25 lakh copies of Srimad Bhagavad Gita to students across India. Honorable Prime Minister of India Narendra Modi had recently stated, “I have nothing more valuable to give to the world than the Srimad Bhagavad Gita and the world has nothing greater to take.” Taking inspiration from the Prime Minister’s statement, it has been decided to distribute 1.25 lakh copies and it will be launched on the inauguration of the World Peace Conference at MAEER’s MIT World Peace University, Loni Kalbhor, Pune. Following this, the Bhagavad Gita will be distributed to students across various centers the nation over. Says Prof Dr Vishwanath D Karad, Founder President, MAEER’s MIT World Peace University, “There are multitudinous reasons why students should read, understand and implement the teachings revealed in Srimad Bhagavad Gita. The book is the essence of all Vedic knowledge that truth seekers will ever be able to gather. One witnesses the truths revealed in the Gita being verified very often by modern science. With a narrative between man and God as represented by Arjun and Sri Krishna on the verge of entering the fiercest battle of a lifetime at Kurukshetra, the Gita teaches students how to handle knowledge acquired in an unbiased perspective by observing and knowing yourself and the world. The Bhagavad Gita honors one’s individual faith and choice and guides you to master knowledge and use it to elevate you in the highest achievable positions possible. Equipping students with the absolute knowledge not only increases their level of intellect, but helps them take on the world and do their duties diligently.” The distribution of Bhagavad Gita also marks the opening of the World Peace Dome and the Srimad Bhagavad Gita Gyan Bhavan that define the true confluence of world religions, philosophy and science. Interestingly, this volume of Srimad Bhagavad Gita being distributed by Dr Karad will also contain vital information of a few of the world’s religions with their all-encompassing values underlining the true reflection of ancient wisdom, Vasudaiva Kutumbakam and Ekam Sat Vipra Bahuda Vadanti, making one realise the singular message of all world religions being world peace and harmony. The world’s largest peace hall is designed Dr. Viswanath Karad himself, and is larger than the St. Peter’s Basilica in Vatican City. It houses statues of philosophers, saints and scientists. It has come to life with no blueprint, sketches or a professional architect, with help from local labourers. The structure will stands for world peace and has bronze structures weighing around 1.5 tonnes kilos each made by Ram Sutar. “I had wanted to create a peace monument. This tribute to Mother India developed over 13 years into a magnificent dome and now houses the world’s largest peace library besides being the world’s largest peace prayer hall.The memorial, which stands on the same land as the late actor Raj Kapoor’s farmhouse, was purchased by Dr. Karad from Kapoor’s family two decades ago, and he began working on the hall shortly thereafter. Kapoor, in his will, had stated that his farmhouse, if ever sold, should go to an educational institution. Kapoor’s bungalow, which still exists on the land, will stand along with statues of him from his best films, a seven-pagoda tribute and the peace hall. “Something more had to be done here. The dome was destined to be on this land,” Dr. Karad said. ” I am merely an instrument.”
प्रधानमंत्री मोदी को डॉ विश्वनाथ कराड की अमूल्य भेंट। भगवद गीता संदेश फैलाने के लिए उठाया ये बड़ा कदम ; भारत भर के छात्रों को जीवन मार्गदर्शक ग्रंथ की 1.25 लाख प्रतियां वितरित की जाएंगी, पहली प्रतियां भगवद गीता ज्ञान भवन, विश्व शांति गुंबद पुणे में वितरित की जाएंगी
3 अप्रैल से, शिक्षाविद् और यूनेस्को के अध्यक्ष प्रोफेसर डॉ. विश्वनाथ डी कराड और दुनिया के सबसे बड़े विश्व शांति गुंबद के पीछे के संचालक, जो श्रीमद् भागवत गीता की 1.25 लाख प्रतियों को भारत भर के छात्रों तक पहुंचने का वितरण शुरू करेंगे। अपने इस नेक कदम के जरिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को इस माध्यम से अनमोल भेंट पेश करेंगे।
भारत के माननीय प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने हाल ही में कहा था, “, “मेरे पास दुनिया को देने के लिए श्रीमद्भागवत गीता से बेहतर कुछ नहीं है और दुनिया के पास लेने के लिए इससे बड़ा कुछ नहीं है”…
यह कृत्य ‘प्रतिक्रिया’ में नहीं है, बल्कि इस कथन से प्रेरणा ले रहा है।
मेरे पास भागवत गीता से अधिक मूल्यवान दुनिया को देने के लिए और दुनिया से लेने के लिए कुछ भी नहीं है।” प्रधान मंत्री के बयान के जवाब में, 1.25 लाख प्रतियां वितरित करने का निर्णय लिया गया है और इसे एमएईईआर के एमआईटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी, लोनी कालभोर, पुणे में विश्व शांति सम्मेलन के उद्घाटन पर लॉन्च किया जाएगा। इसके बाद, देश भर के विभिन्न केंद्रों में छात्रों को भागवत गीता वितरित की जाएगी।
एमएईईआर के एमआईटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी के संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर डॉ विश्वनाथ डी कराड कहते हैं, “श्रीमद् भागवत गीता में उल्लेखनीय शिक्षाओं को पढ़ने, समझने और लागू करने के कई कारण हैं। पुस्तक सभी वैदिक ज्ञान का सार है जिसे सत्य साधक कभी भी एकत्र कर सकेंगे। गीता में प्रकट सत्यों को आधुनिक विज्ञान द्वारा बहुत बार सत्यापित किया जा रहा है। श्रीमद् भागवत गीता की कथा दो दोस्तों के बीच संवाद नहीं है, बल्कि मनुष्य के बीच भगवान के रूप में है, जैसा कि क्रमशः अर्जुन और श्री कृष्ण द्वारा दर्शाया गया है।
भगवद गीता किसी के व्यक्तिगत विश्वास और पसंद का सम्मान करती है और आपको ज्ञान में महारत हासिल करने के लिए मार्गदर्शन करती है और इसका उपयोग आपको उच्चतम संभव पदों पर उठाने के लिए करती है। छात्रों को पूर्ण ज्ञान से लैस करने से न केवल उनकी बुद्धि का स्तर बढ़ता है, बल्कि उन्हें दुनिया को संभालने और अपने कर्तव्यों को पूरी लगन से निभाने में मदद मिलती है। ”
भगवद गीता का वितरण विश्व शांति गुंबद और श्रीमद् भागवत गीता ज्ञान भवन के उद्घाटन का भी प्रतीक है जो विश्व धर्मों, दर्शन और विज्ञान के वास्तविक संगम को परिभाषित करता है।
दिलचस्प बात यह है कि डॉ कराड द्वारा वितरित की जा रही श्रीमद्भगवद गीता के इस खंड में प्राचीन ज्ञान, वसुधैव कुटुम्बकम और एकम सत विप्र बहुदा वदंती के वास्तविक प्रतिबिंब को रेखांकित करने वाले विश्व के कुछ धर्मों की महत्वपूर्ण जानकारी भी शामिल होगी, जो एक बनाते हैं। सभी विश्व धर्मों के बीच विश्व शांति और सद्भाव के एकमात्र संदेश को महसूस करें।
दुनिया का सबसे बड़ा शांति हॉल बनाया गया है जो वेटिकन सिटी में सेंट पीटर की बेसिलिका से भी बड़ा है। इसमें दार्शनिकों, संतों और वैज्ञानिकों की मूर्तियां हैं। यह स्थानीय मजदूरों की मदद से बिना किसी खाका, रेखाचित्र या पेशेवर वास्तुकार के अस्तित्व में आया है। संरचना विश्व शांति के लिए खड़ी होगी और इसमें राम सुतार द्वारा बनाई गई लगभग 1500 किलो वजन की कांस्य संरचनाएं हैं। “मैं एक शांति स्मारक बनाना चाहता था। भारत माता को यह श्रद्धांजलि 13 वर्षों में एक शानदार गुंबद के रूप में विकसित हुई और अब इसमें दुनिया का सबसे बड़ा शांति प्रार्थना कक्ष होने के अलावा दुनिया का सबसे बड़ा शांति पुस्तकालय है भी हैं ” ।
स्मारक, जो उसी जमीन पर है जहां दिवंगत अभिनेता राज कपूर का फार्महाउस था, को डॉ. कराड ने कपूर के परिवार से 20 साल पहले साल 2002 खरीदा था, और इसके तुरंत बाद उन्होंने हॉल में काम करना शुरू कर दिया। कपूर ने अपनी वसीयत में कहा था कि उनका फार्महाउस अगर कभी बिक जाता है तो उसे किसी शिक्षण संस्थान में चला जाना चाहिए। कपूर का बंगला, जो अभी भी जमीन पर मौजूद है, उनकी सर्वश्रेष्ठ फिल्मों की मूर्तियों, सात शिवालयों की श्रद्धांजलि और शांति हॉल के साथ खड़ा होगा। “यहां कुछ और करना था। गुंबद इस भूमि पर होना तय था, ”डॉ। कराड ने कहा। “मैं केवल एक साधन हूँ।”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भगवद्गीतेचा प्रसार आणि प्रचार करण्याचा विचार मांडला होता. डॉ विश्वनाथ कराड यांना त्यापासून प्रेरणा मिळाली. त्यामुळेच भगवद्गीतेचा प्रसार आणि प्रचार करण्यास डॉ विश्वनाथ कराड यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी जीवन मार्गदर्शक ग्रंथ असलेल्या भगवद्गीतेच्या १.२५ लाख प्रती देशभरातील विद्यार्थ्यांना वितरित केल्या जाणार आहेत, याची सुरुवात भगवद्गीता ज्ञान भवन, वर्ल्ड पीस डोम पुणे येथे केली जाणार आहे.
शिक्षणतज्ञ आणि UNESCO चे सदस्य आणि जगातील सर्वात मोठ्या वर्ल्ड पीस डोम उभारण्याची कल्पना मांडून ती पूर्ण करणारे प्रा. डॉ. विश्वनाथ डी. कराड ३ एप्रिलपासून, भारतभरातील विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीतेच्या १.२५ लाख प्रतींचे वितरण सुरू करणार आहेत.भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच म्हटले होते की, “जगाला भगवद्गीतेपेक्षा मौल्यवान देण्यासारखे आणि जगाला घेण्यासारखे यापेक्षा दुसरे काहीही नाही.” पंतप्रधानांच्या विधानाला प्रतिसाद म्हणून, भगवद्गीतेच्या १.२५ लाख प्रतींचे वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सुरुवात पुण्यातील लोणी, काळभोर येथील MAEER च्या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत करण्यात येणार आहे. त्यानंतर, देशभरातील विविध केंद्रांवर भगवद्गीतेचे विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे.
MAEER च्या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ डी. कराड यांनी यावेळी सांगितले, “श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवण विद्यार्थ्यांनी वाचावी, समजून घ्यावी आणि अंमलात आणावी यासाठी अनेक कारणे आहेत. हे पुस्तक सर्व वैदिक ज्ञानाचे सार आहे. जे सत्य साधक कधीही गोळा करू शकतील. गीतेमध्ये प्रकट झालेल्या सत्यांची आधुनिक विज्ञानाद्वारे पुष्कळदा पडताळणी केली गेली आहे. कुरुक्षेत्र येथे आयुष्यातील सर्वात भयंकर युद्धात प्रवेश करण्याच्या मार्गावर असलेल्या दोन मित्रांमधील कथेसह, गीता विद्यार्थ्यांना स्वतःचे आणि जगाचे निरीक्षण करून निष्पक्ष दृष्टीकोनातून मिळवलेले ज्ञान कसे हाताळायचे हे शिकवते. भगवद्गीता एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक विश्वासाचा आणि निवडीचा सन्मान करते आणि ज्ञानात प्रभुत्व मिळविण्यासाठी त्याचा वापर करून तुम्हाला शक्य तितक्या उच्च स्थानांवर जाण्यासाठी मार्गदर्शन करते. विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञानाने सुसज्ज केल्याने त्यांची बुद्धीची पातळी तर वाढतेच, परंतु त्यांना जगाचा सामना करण्यास आणि त्यांची कर्तव्ये चोखपणे पार पाडण्यास मदत होते.”
भगवद्गीतेच्या वितरणासोबतच वर्ल्ड पीस डोम आणि श्रीमद भगवद्गीता ज्ञान भवनाचे उद्घाटन देखील केले जाणार आहे. बे ज्ञान भवन जागतिक धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञान यांचा खरा संगम परिभाषित करणारे आहे.
विशेष म्हणजे, डॉ. कराड यांच्या द्वारे वितरित करण्यात येणाऱ्या श्रीमद्भगवद्गीतेच्या खंडात जगातील काही धर्मांची महत्त्वाची माहिती देखील असणार आहे. ज्यात त्यांच्या सर्वसमावेशक मूल्यांसह प्राचीन ज्ञानाचे खरे प्रतिबिंब अधोरेखित केलेले असेल. वसुधैव कुटुंबकम् आणि एकम सत् विप्र बहुदा वदंती, असा जागतिक शांतता आणि समरसता हा सर्व जागतिक धर्मांचा एकमेव संदेश दिला जाणार आहे.
जगातील सर्वात मोठ्या शांती सभागृहाचे डिझाईन डॉ. विश्वनाथ कराड यांनी स्वतः केले आहे. हे व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स बॅसिलिकापेक्षा मोठे आहे. या ठिकाणी तत्त्वज्ञ, संत आणि शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत. स्थानिक मजुरांच्या मदतीने कोणत्याही ब्लूप्रिंट, स्केचेस किंवा व्यावसायिक आर्किटेक्टशिवाय ते तयार करण्यात आले आहेत. ही रचना जागतिक शांततेसाठी करण्यात आली आहे. तसेच यात प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी बनवलेले दीड टन वजनाचे कांस्याचे पुतळेही असणार आहेत. “मला एक शांतता स्मारक बनवायचे होते. भारत मातेला ही एक श्रद्धांजली असून गेल्या १३ वर्षांपासून अधिक काळ एका भव्य घुमटाच्या रुपात हे तयार करण्यात आले आहे. हे स्थळ जगातील सर्वात मोठे शांती प्रार्थना सभागृह असून जगातील सर्वात मोठे शांती ग्रंथालयही आहे.’’असेही डॉ. भागवत कराड यांनी यावेळी सांगितले.
दिवंगत अभिनेते राज कपूर यांचे फार्महाऊस ज्या जमिनीवर होते, ती जमीन २००२ मध्ये डॉ. कराड यांनी कपूर कुटुंबीयांकडून विकत घेतली. आणि त्याच ठिकाणी वर्ल्ड डोम पीसचे काम सुरू केले. राज कपूर यांनी मृत्युपत्रात म्हटले होते की, त्यांचे फार्महाऊस एखाद्या शैक्षणिक संस्थेलात विकले जावे. या जागेतील राज कपूर यांचा बंगला, आणि त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमधील पुतळे, सात-पॅगोडा श्रद्धांजली आणि शांतता हॉलसह वर्ल्ड डोम पी, उभे राहाणार आहे. “वर्ल्ड डोम येथेच व्हावे अशी नियतीची इच्छा होती. मी फक्त एक साधन आहे.’’अशी प्रतिक्रिया डॉ. कराड यांनी यावेळी दिली.
